Monday, March 28, 2011

बहुजनांनी गुढी पाडवा साजरा करू नये


गुढीपाडवा

गुढीपाडवा का साजरा करतो? हा सन आपण ? कारण आम्हाला आमचे आई वडील सांगतात कि हा हिंदूंचा नव वर्षदिन आहे. त्याचबरोबर याच दिवशी राम रावणाचा वध करून अयोध्येत आले होते . त्यामुळे सर्वांनी आनंदाने गुढ्या उभारल्या त्याची आठवण म्हणून आजही आपण गुढ्या उभारतो . ही माहितीही आई -वडिलांना ब्राम्हणाने सांगितली असते ते आपणास सांगत असतात यात खरे किती खोटे किती याचा शोध घ्यायचा नसतो.

त्यातल्या त्यात देवधर्माची बाब असेल तर विचार करणे सुद्धा पाप.

राम अयोध्येत परत आले म्हणून सर्वांनी (किमान हिंदुनी) गुढ्या उभा करावयास पाहिजे.अयोध्येत गुढ्या उभा करतात का?अरे,अयोध्येतील लोकांना गुढ्या म्हणजे काय हे सुधा माहित नाही तर उभा करण्याचा प्रश्नाच येत नाही . हिंदू धर्मात तांब्या शुभ कोणता ? तर सवासा-सरळ . त्यात नागःवेलीचे पाने लावली आहेत . श्रीफळ वर ठेवले आहे . चारी बाजुने पाच गंधाचे पट्टे ओढले आहेत . या धर्माला सवासा तांब्या शुभ तर गुढी पाडव्याला नववर्षी आपल्या घरावर गुढीला पालथा तांब्या ही शुभ कसा ? या धर्मात पालथे सर्व अशुभ तर याच दिवशी हा पालथा तांब्या ही शुभ कसा ? केलाय विचार कधी ? ब्राम्हण आम्हांला, गुडीपाढवा सण साजरा करण्यास का लावतो ? या मध्ये ही एक षडयंत्र आहे कारण याच दिवशी छत्रपती वीर संभाजी राजे यांची मनुस्मर्ती कायद्यानुसार ब्राम्हणांच्या सांगण्यावरून हत्या करण्यात आली (मनुस्मृती ८ वा अध्याय १२५ वा श्लोक ).त्यांचे मुंडके शरीरापासून छाटून एरंडाच्या बांबुला खोवले. महाराष्ट्राची इजत साडीचोळी या बांबुला लावून गळ्यात खेटरांची माळ घालून संपूर्ण तळावर मिरवणुक काढण्यात आली. ब्राम्हणांना आनंद झाला कारण हा मराठा बहुजनांचा पहिला राजा जो स्वत:पंडीत होता .त्याचबरोबर जगातील पहिला लेखक ज्याने वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहला होता. आम्हाला सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहलेला ज्ञानेश्वर माहित आहे पण चौदाव्या वर्षी बुधभूषण लिहिणारा संभाजी राजा माहित नाही किती अज्ञान. ब्राम्हणांच्या नाकावर टिचून ज्ञान आणि लिखाण करणारा हाच तो राजा ज्याने, ब्राम्हण मंत्र्यांना हत्तीच्या पायाखाली दिले. बरे झाले मारला. ब्राम्हणांनी आनंदाने गुढ्या उभ्या केल्या. आम्ही मराठा बहुजनांनी त्या दिवशी कडुलिंबाचा पाल तोंडात घेऊन कचाकचा चावला आणि आम्ही थुकलोत कारण आमचा राजा मारला गेला होता. नंतर आमच्या पूर्वजांनी आम्हाला हे सांगितले नाही आम्ही आजही लिंबाचा पाला खातो व भटांच्या सांगण्यावरून गुढयाही उभा करतो. किती मोठे षड्यंत्र ज्या दिवशी आमच्या घरावर गुढ्या ? आमच्या शोकदिन आमचा सण. आम्हाला गुढयाच उभा करायच्या असतील तर आता छत्रपती शिवराय, छत्रवीर संभाजी, महात्मा फुले, राजश्री शाहू, डा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी गुढ्या उभा करू कारण आमचे हेच खरे आनंदाचे दिवस संभाजी राजे मारले तो दिन आमचा सण कसा ?

saabhar

BAHUJAN MANVACHI BADNAAMI KA?BY PRADEEP SOLANKE



गुडीपाडवा...अनेक हिंदू नववर्ष दिना पैकी एक !!

अ) एका मराठी वर्षात आपण किती नवीन वर्ष साजरे करणार ?

१. गुडीपाडवा २.दिवाळीचा पाडवा ३.धुलीवंदन .............इत्त्यादी !

ब) गुडीपाडवा हा आजच्या स्वरुपात अखंडितपणे लोक उत्सव म्हणून कधी पासून चालू आहे. जसे लोकमान्यांनी गणपती बसवणे चालू केले त्या आधीही गणपती पुजला जात होता . मानून गणेश उत्सव हा काही हजारो वर्ष पासून चालू आहे असे म्हणता येत नाही तसेच शालिवाहनच्या काळात व मध्ये एकदोन वेळा साजरा झाला म्हणू गुडीपाडवा हा काही हजारो वर्षान पासून अखंडित पणे चालू आहे असे म्हणता येत नाही ! तो दरवषी साजरा करायला सुरुवात कधी पासून झाली ?

क) मराठी लोकच का साजरा करतात ?हिंदूंची नवीन वर्षे कुठे - कार्तिक पाडवा , धुलीवंदन अशा वेग वेगळ्या दिवशी असते.

ड)सध्या प्रचलित असलेला शालिवाहन शक शालिवाहन याने सुरु केला .शालीवःनाचे राज्य आल्यावर महाराष्ट्रात त्याच्या नावाचा शक स्वीकारला गेला.सार्या हिंदूंचा एकाच दिवस नववर्ष म्हणून का नाही ?गुडीपाडवा फक्त मराठी माणसेच का साजरा करतात ?

इ)मराठी लोकांचे नवीन वर्ष न म्हणता ते हिंदू नववर्ष म्हणायला काही आधार आहे का ? असेल तर जगातील नव्हे भारतातील सारे हिंदू गुडीपाडवा का साजरा करत नाहीत ? बर सर्व हिंदूंचे वेगवेगळे नवीन वर्ष ते कसे ?

फ) शिवाजी महाराजांनी व त्याकाळात गुडी उभारल्याचा कुठे उल्लेख येत नाही ! ते कसे ? कुठे तरी तसा उल्लेख हवा होता कि...

ग) औरंग्या हा हिंदू द्वेषटा होता हे पूर्णपणे मान्य. त्याला विरोध आहेच. औरंग्याच्या दरबारात हिंदुना हिंदू कायदा व मुस्लीम लोकांना मुस्लीम कायदा या नुसार न्याय होत असे हे बरोबर असेल तर संभाजी महाराज हे हिंदू होते व त्यांना हिंदू कायदा लागू पडतो..... हे हि सत्य नाही का ? मग संभाजी महाराज यांना मनुस्मृती प्रमाणे शिक्षा झाली असे म्हणणे चूक होइल का ? तरीही ब्राह्माण लोकांनी शिक्षा केली असे म्हणणे अतिशयोक्ती पूर्ण आहे. औरंग्यानेच हिंदू कायद्यातील कठोरातील कठोर शिक्षा सांगण्याची राजकीय खेळी केली असणार यात वाद नाही. ब्राह्माण लोकांची तेथे बुद्धी आणि शक्ती चालणारी नव्हती हे उघड आहे.

ह ) शिवशक बंद होऊन पुन्हा महाराष्ट्रात शालिवाहन शक कसा सुरु झाला ?

झ) छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यारोहानानंतर स्वताच्या नावाचा शक सुरु केला

मग आता आपण याच शकाने चैत्र शु १ ऐवजी जेष्ठ शु १३ ला गुढी उभारणे व नवीन वर्ष साजरे करणे अधिक योग्य नाही का ?त्यामुळे मराठी माणसांनी खर तर आता गुढी पाडव्याला शालिवाहन शाकाप्रमाणे गुढी पाडव्याला नाव वर्ष साजरे नकरता शिवशकाप्रमाने नवीन वर्ष जेष्ठ शुध्द १३ ला साजरे करावे ,या दिवशी गुढी उभारावी तोरणे लावावीत.


87 comments:

  1. Replies
    1. Shut up ! वरील लेख लिहिणारा खुळावलेल्या कुत्र्याप्रमाणे काहीही भोकतो आणि तुम्ही ऐकता?

      गुढी बनवण्यासाठी उभ्या दांडयावर सुलटा तांबा लेख लिहिणाऱ्याच्या बापाशीने ठेवलेला का? दांडयावर तांबा उलटा ठेवला तरच राहणार. वरील लेख लिहिणाऱ्याची बुध्दी भ्रष्ट झाली आहे त्यामुळे त्याला असे नको ते विचार सुचतात जे अधर्माला खतपणी घालतात. आधीच ते मुस्लिम, ख्रिस्चन लोकांना हिंदूत्वाबद्दल लोकांच्या मनात तेढ निर्माण करतात आणि तेच्यामध्ये याच्यासारखे लोक भर घालतात आणि तुम्ही त्यांची पाठ थोपटता.

      सर्वात अाधी गुढीचा अर्थ जाणून घे. गुढी हा ब्रम्हध्वज म्हणून ओळखला जातो. ध्वज म्हणजे झेंडा.

      [] थोडेसे जातीभेदाबद्दल,

      सुरूवातीला आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये जातीभेद नावाची गोष्टच नव्हती. पण वर्ण व्यवस्था मात्र होती मात्र होती. येथे वर्ण हा शब्द जात दर्शवत नसून व्यक्तीचे कर्तव्य आणि कौशल्य दर्शवतो. उदा. जो कोणी दुसऱ्यांना ज्ञान देण्याचे काम करतो, ज्ञानाचा प्रसार करतो तो ब्रम्हण. जो कोणी युध्दकला शिकून लोकांच्या संरक्षणासाठी वापर करतो तो क्षत्रिय. व्यापारी वर्ग वैश्य वर्णामध्ये, तर इतर लोक क्षुद्र या वर्णात येतात. वर्ण व्यवस्था कोणत्या घराण्यात जन्म घेतला यावर अवलंबून नसून ती त्या व्यक्तीच्या कर्तव्यावर व‍ कौशल्यावर अवलंबून होती. कोणीही आपल्या आवडी निवडी प्रमाणे आपला वर्ण बदलू शकत होता. उदा. रामायणाचा इतिहास लेखी स्वरुपात आपल्यापर्यंत पोहोचवणारा वाल्मिकी ऋषी दलित (क्षुद्र) कुटुंबातला होता. आणखी एक उदाहरण दयायचे झाले तर महाभारताचा इतिहास लिखित स्वरूपात आमच्यापर्यंत पोहोचवणारे व्यासमुनी, व्यासमुनी ब्राम्हण होते परंतु त्यांची आई गाबित (क्षुद्र) होती. म्हणजेच आपल्या वैदिक संस्कृती मध्ये आपल्या आवडी निवडी प्रमाणे आपला वर्ण बदलण्याची परवानगी होती. चारही वर्णांना समान महत्त्व होते कारण सामाजिक, आर्थिक परिस्थिती सुरळीत राहण्यासाठी चारही वर्ण महत्तवाचे होते.
      पण ब्रिटीशांच्या राजवटीच्या वेळी William Hunter तसेच Mcalay सारख्या इंग्रजांनी आमच्या वैदिक ग्रंथांमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला. William Hunter ने बिटीश न्यायालयामध्ये एक report submit केलेला ज्यामध्ये त्याने कुठल्या वैदिक ग्रंथामध्ये कोठे कोठे बदल केला याचा उल्लेख केला होता. तुम्हाला कदाचित माहित असेल की Western Countries मध्ये पोप, सम्राट यांना उच्च स्थान दिले जायचे तर मजूर वर्गाचे हाल केले जायचे. त्याचप्रमाणे ब्रिटिशांच्या राजवटीच्या वेळी William Hunter, Mcalay यांनी आपल्या वैदिक ग्रंथ जसे की मनुस्मृती मध्ये असे बदल केली की ब्राम्हणांना उच्च स्थान मिळाले व क्षुद्रांना अती कमी लेखले गेले. त्याचबरोबर त्यांनी काही वैदिक ग्रंथांना हिंसात्मक रुप दिले, जसे की जर एखादया क्षुद्राच्या कानी वेदपठनाचे शब्द चुकून जरी पडले तर त्याला शिक्षा केली जावी जसे की त्या बिचाऱ्याच्या कानात तापवलेले गरम शिसे ओतले जात असे.
      या ब्रिटींशांमुळे वर्णव्यवस्था आज जातीव्यवस्था बनली आहे. याचा फायदा इस्लामिक व ख्रिस्चन मिशनऱ्यांना झाला आहे, जसे की हे मिशनरी क्षुद्र लोकांना त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या अन्यायाची जाणीव करुन देऊन वैदिक ग्रंथांना दोष देऊन त्या बिचाऱ्या क्षुद्रांचे धर्मपरिवर्तन करतात.
      मी इतर धर्मांबददल बोलणार नाही कारण इतर धर्म माणसाने (Prophet) ने या कलियुगामध्येच बनवलेले आहेत परंतु आपला सनातम धर्म खुप प्राचिन असून त्याचा Origin कधी झाला हे अजून कोणालाच समजलेले नाही. According to archaeological statements, the Vedas are revealed to be more than 6,000 years old. म्हणजेच जवळपास सहा-हजार वर्षांपूर्वी वेदांचे ज्ञान लेखी स्वरुपात आले आणि त्याअगोदर हेच ज्ञान पिढयान-पिढया बोली (Orally) गुरू कडून शिष्यांपर्यंत पाहोचवले जात असे.

      दुसरी गोष्ट म्हणजे William Hunter, Mcalay सारख्या ब्रिटीशांनी भारतीयांमध्ये फूट पाढण्यासाठी मनुस्मृतीसारख्या वैदिक ग्रंथांमध्ये केलेल्या हस्तक्षेपामुळे लोकांचा गैरसमज झाला व याचा फायदा धर्मपरिवर्तन घडवून आणणाऱ्या मिशनऱ्यांना होत आहे.
      उदा . http://www.nandamurifans.com/forum/index.php?/topic/259235-manusmriti/

      तुम्हाला जर मुळ मनुस्मृती काय सांगते (non-british translated) तर तुम्ही येथे बघू शकता, http://datab.us/iX-_-ppc_dM#Manusmriti

      जेवढ्या लोकांचा हा लेख वाचून गैरसमज झाला आहे त्यांची समजूत कोण काढणार?

      अणि तू म्हणतोस की, "I am completely agree" ?
      मला parulekarakshay6@gmail.com वर मेसेज कर. तुला सर्वकाही समजावून सांगतो की इतर धर्मांचे सत्य उलघडून दाखवतो आणि हिंदू धर्म किती Scientific आणि logical आहे ते देखिल शिकवतो.

      धन्यवाद !

      Delete
    2. श्री परुलेकर साहेब .......अप्रतिम लेख ह्याला जर एवढीच बुद्धि असती की ताम्ब्या कसा ठेवावा तर ह्यानी ते लिहिलेच नसते | तुमचे हार्दिक आभार सहित अभिनन्दन ........जय जय श्री राधे

      Delete
    3. परुळेकर एकच प्रतिक्रिया वारंवार कशासाठी देता?

      Delete
    4. जय श्री राम

      Delete
    5. परुळेकर तुमच्याकडून काही वेगळी अपेक्षा असूच शकत नाही.
      ब्राम्हणांनी आपल्या पापच लोन इंग्रजांवर ढकलणे सोडा. तुमची मनुस्मृती एवढी चांगली होती तुमच्या निती चांगल्या असून त्या इंग्रजांनी दूषित केल्या तर गागाभाटने शिवरायांचा राज्याभिषेक पायाच्या अंगठ्याने केला तो कशाच्या आधारावर? शूद्रांना गावकुशीच्या बाहेर इंग्रजांनी काढले होते काय? छत्रपती शाहू महाराजांनी लागू केलेल्या आरक्षणाला कोणी विरोध केला व का केला? केशव पद्धती व सतीप्रथा सुरू कोणी केल्या होत्या? बडोदा संस्थानात प्रशासनात नोकरीला लागलेल्या उच्च शिक्षित असूनसुद्धा डॉ आंबेडकरांना विरोध केला कोणी ? इंग्रजांनी? सर्वांसाठी शिक्षणाचे दरवाजे कोणी उघडले? ते बंद कोणी केलेले होते?

      जाऊ द्या, परुळेकर तुम्ही राहू द्या. अजून खूप प्रश्न आहेत ज्यांचा ओझ तुम्हाला सहन होणार नाही. तुम्ही काशीला जा व जप तप करा.

      Delete
    6. बरोबर संतोष साहेब,ह्याची अशी गत अर्धवट अभ्यासामुळे आहे.त्यानी गौतम बुद्ध,डाँ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले,प्रबोधनकार ठाकरे आणि इतर क्रांतीकारी विचारांची पुस्तके वाचा.पण ब्राम्हणानी लिहीलेला खोटा इतिहास वाचलात तर तुम्हाला सुधारण्यासाठी पुन्हा महात्मा फुले व बाबासाहेब येणार नाहीत,छञपती शिवाजी महाराज येणार नाहीत.

      Delete
    7. बरोबर आहे संतोष साहेब,आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले ,यांचावर टिका करत असाल तर आधी इतिहास वाचून या नंतर बोला.

      Delete
    8. Parulekar is one of the Idiot who doesn't seems to understand Logical Questions which are meant to be given by Logical Reasoning not by Blaming other people who are not at All responsible After 70 years of Freedoms. Not a Single Bhrahamin Made it Clear After British Went Back. Why is that not Corrected if created by British. Nonsense Reply .

      Delete
    9. अरे चुत्यानी... सगळे भडगे भरले आहे इथे.. त्यांना काय समजून सांगता..

      Delete
  2. hindu dharmatil ajun 1 rahasya ulghadal
    mahit navate mala,pan thanx sangitlya baddal

    ReplyDelete
    Replies
    1. This comment has been removed by the author.

      Delete
    2. This comment has been removed by the author.

      Delete
    3. Shut up ! वरील लेख लिहिणारा खुळावलेल्या कुत्र्याप्रमाणे काहीही भोकतो आणि तुम्ही ऐकता?

      गुढी बनवण्यासाठी उभ्या दांडयावर सुलटा तांबा लेख लिहिणाऱ्याच्या बापाशीने ठेवलेला का? दांडयावर तांबा उलटा ठेवला तरच राहणार. वरील लेख लिहिणाऱ्याची बुध्दी भ्रष्ट झाली आहे त्यामुळे त्याला असे नको ते विचार सुचतात जे अधर्माला खतपणी घालतात. आधीच ते मुस्लिम, ख्रिस्चन लोकांना हिंदूत्वाबद्दल लोकांच्या मनात तेढ निर्माण करतात आणि तेच्यामध्ये याच्यासारखे लोक भर घालतात आणि तुम्ही त्यांची पाठ थोपटता.

      सर्वात अाधी गुढीचा अर्थ जाणून घे. गुढी हा ब्रम्हध्वज म्हणून ओळखला जातो. ध्वज म्हणजे झेंडा.

      [] थोडेसे जातीभेदाबद्दल,

      सुरूवातीला आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये जातीभेद नावाची गोष्टच नव्हती. पण वर्ण व्यवस्था मात्र होती मात्र होती. येथे वर्ण हा शब्द जात दर्शवत नसून व्यक्तीचे कर्तव्य आणि कौशल्य दर्शवतो. उदा. जो कोणी दुसऱ्यांना ज्ञान देण्याचे काम करतो, ज्ञानाचा प्रसार करतो तो ब्रम्हण. जो कोणी युध्दकला शिकून लोकांच्या संरक्षणासाठी वापर करतो तो क्षत्रिय. व्यापारी वर्ग वैश्य वर्णामध्ये, तर इतर लोक क्षुद्र या वर्णात येतात. वर्ण व्यवस्था कोणत्या घराण्यात जन्म घेतला यावर अवलंबून नसून ती त्या व्यक्तीच्या कर्तव्यावर व‍ कौशल्यावर अवलंबून होती. कोणीही आपल्या आवडी निवडी प्रमाणे आपला वर्ण बदलू शकत होता. उदा. रामायणाचा इतिहास लेखी स्वरुपात आपल्यापर्यंत पोहोचवणारा वाल्मिकी ऋषी दलित (क्षुद्र) कुटुंबातला होता. आणखी एक उदाहरण दयायचे झाले तर महाभारताचा इतिहास लिखित स्वरूपात आमच्यापर्यंत पोहोचवणारे व्यासमुनी, व्यासमुनी ब्राम्हण होते परंतु त्यांची आई गाबित (क्षुद्र) होती. म्हणजेच आपल्या वैदिक संस्कृती मध्ये आपल्या आवडी निवडी प्रमाणे आपला वर्ण बदलण्याची परवानगी होती. चारही वर्णांना समान महत्त्व होते कारण सामाजिक, आर्थिक परिस्थिती सुरळीत राहण्यासाठी चारही वर्ण महत्तवाचे होते.
      पण ब्रिटीशांच्या राजवटीच्या वेळी William Hunter तसेच Mcalay सारख्या इंग्रजांनी आमच्या वैदिक ग्रंथांमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला. William Hunter ने बिटीश न्यायालयामध्ये एक report submit केलेला ज्यामध्ये त्याने कुठल्या वैदिक ग्रंथामध्ये कोठे कोठे बदल केला याचा उल्लेख केला होता. तुम्हाला कदाचित माहित असेल की Western Countries मध्ये पोप, सम्राट यांना उच्च स्थान दिले जायचे तर मजूर वर्गाचे हाल केले जायचे. त्याचप्रमाणे ब्रिटिशांच्या राजवटीच्या वेळी William Hunter, Mcalay यांनी आपल्या वैदिक ग्रंथ जसे की मनुस्मृती मध्ये असे बदल केली की ब्राम्हणांना उच्च स्थान मिळाले व क्षुद्रांना अती कमी लेखले गेले. त्याचबरोबर त्यांनी काही वैदिक ग्रंथांना हिंसात्मक रुप दिले, जसे की जर एखादया क्षुद्राच्या कानी वेदपठनाचे शब्द चुकून जरी पडले तर त्याला शिक्षा केली जावी जसे की त्या बिचाऱ्याच्या कानात तापवलेले गरम शिसे ओतले जात असे.
      या ब्रिटींशांमुळे वर्णव्यवस्था आज जातीव्यवस्था बनली आहे. याचा फायदा इस्लामिक व ख्रिस्चन मिशनऱ्यांना झाला आहे, जसे की हे मिशनरी क्षुद्र लोकांना त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या अन्यायाची जाणीव करुन देऊन वैदिक ग्रंथांना दोष देऊन त्या बिचाऱ्या क्षुद्रांचे धर्मपरिवर्तन करतात.
      मी इतर धर्मांबददल बोलणार नाही कारण इतर धर्म माणसाने (Prophet) ने या कलियुगामध्येच बनवलेले आहेत परंतु आपला सनातम धर्म खुप प्राचिन असून त्याचा Origin कधी झाला हे अजून कोणालाच समजलेले नाही. According to archaeological statements, the Vedas are revealed to be more than 6,000 years old. म्हणजेच जवळपास सहा-हजार वर्षांपूर्वी वेदांचे ज्ञान लेखी स्वरुपात आले आणि त्याअगोदर हेच ज्ञान पिढयान-पिढया बोली (Orally) गुरू कडून शिष्यांपर्यंत पाहोचवले जात असे.

      दुसरी गोष्ट म्हणजे William Hunter, Mcalay सारख्या ब्रिटीशांनी भारतीयांमध्ये फूट पाढण्यासाठी मनुस्मृतीसारख्या वैदिक ग्रंथांमध्ये केलेल्या हस्तक्षेपामुळे लोकांचा गैरसमज झाला व याचा फायदा धर्मपरिवर्तन घडवून आणणाऱ्या मिशनऱ्यांना होत आहे.
      उदा . http://www.nandamurifans.com/forum/index.php?/topic/259235-manusmriti/

      तुम्हाला जर मुळ मनुस्मृती काय सांगते (non-british translated) तर तुम्ही येथे बघू शकता, http://datab.us/iX-_-ppc_dM#Manusmriti

      जेवढ्या लोकांचा हा लेख वाचून गैरसमज झाला आहे त्यांची समजूत कोण काढणार?

      अणि तू म्हणतोस की हिंदू धर्मातील अजून एक रहस्य उलघडलं?
      मला parulekarakshay6@gmail.com वर मेसेज कर. तुला सर्वकाही समजावून सांगतो की इतर धर्मांचे सत्य उलघडून दाखवतो आणि हिंदू धर्म किती Scientific आणि logical आहे ते देखिल शिकवतो.

      धन्यवाद !

      Delete
    4. धन्यवाद सर
      हे आज्ञानी लोक कसलही फालतू लॉजिक लाऊन लोकांना भरकटवताहेत खरा शास्रशुद्ध अर्थ समजून घेण्याची मानसिकताच नाहीये यांच्यात त्यामुळे डोक्यात राग घालून ब्राह्मणविरुद्ध वाईट पसरावण्यातच धन्यता मानतात असले अडाणी कुठले

      Delete
    5. तुला कस पटणार... जेव्हाा शिवाजी महाराजांनी अफजलखानाला मारल त्याच दिवशी दोन भामट्यांचा सुद्धा वध केला होता... तो का केला हा इतिहास लपविणारे भामटे वरील लेखाला कसे माननार

      Delete
    6. संभाजी महाराजांची हत्त्या गुढी पाडव्याच्या दिवशी झाली.. त्यांची गुढी औरंग्या नी उभारून धिंड काढली... हा अपमान कोणता हिंदू सहन करू शकतो... कोणी तेड निर्माण नाही करत आहे... आणि राहिला प्रश्न भडग्यांचा .. तर ते chute होते आहे आणि राहणार... सुधरत नाही ते... शिवकाळात आणि संभाजी महाराजांच्या काळात सगळ्यात जास्त फितूर झालेला समाज ... ब्राम्हण... म्हणून त्यांचं ऐकु नका... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.🚩🚩

      Delete
    7. लेख अगदी बरोबर आहे प्रश्न तांब्या उलटा किंवा सुल्ट्या चा नाही त्या तंब्यांने संभाजी महाराजांच्या मस्तकाची जागा घेतली आहे सण जर हिंदू धर्माचा असता तर अखंड भारतात हा सण साजरा केला असता पण तो फक्त महाराष्ट्रातच साजरा केला जातो , योगा योग म्हणजे संभाजी महाराजांच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशीच जसे मोगलांनी दुसऱ्या दिवशी संभाजी महाराजाच्या मस्तकाला काठीला लाऊन मिरवणूक काढली तसेच अगदी संभाजी महाराजांच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा हा सण संभाजी महाराजांच्या मस्तक सारखं तांब्या उलटा ठेवून साजरा केला जातो अरे कोणता शहाणा माणूस आपल्या धन्याच्या मृत्यू दिनाच्या दिवशी सण साजरा करतो आजवर ब्राम्हणांनी येद्यात काढल अजूनही काढतच आहे स्वतःच्या मेंदूचा जरा वापर करा चांगल आणि वाईट कळेल किती दिवस धर्माची शाल पांघरलेल्या लोकांना वाचवणार त्यांनीच आपल्या राज्याला घालवल आहे 😔

      Delete
  3. Replies
    1. This comment has been removed by the author.

      Delete
    2. Shut up ! वरील लेख लिहिणारा खुळावलेल्या कुत्र्याप्रमाणे काहीही भोकतो आणि तुम्ही ऐकता?

      गुढी बनवण्यासाठी उभ्या दांडयावर सुलटा तांबा लेख लिहिणाऱ्याच्या बापाशीने ठेवलेला का? दांडयावर तांबा उलटा ठेवला तरच राहणार. वरील लेख लिहिणाऱ्याची बुध्दी भ्रष्ट झाली आहे त्यामुळे त्याला असे नको ते विचार सुचतात जे अधर्माला खतपणी घालतात. आधीच ते मुस्लिम, ख्रिस्चन लोकांना हिंदूत्वाबद्दल लोकांच्या मनात तेढ निर्माण करतात आणि तेच्यामध्ये याच्यासारखे लोक भर घालतात आणि तुम्ही त्यांची पाठ थोपटता.

      सर्वात अाधी गुढीचा अर्थ जाणून घे. गुढी हा ब्रम्हध्वज म्हणून ओळखला जातो. ध्वज म्हणजे झेंडा.

      [] थोडेसे जातीभेदाबद्दल,

      सुरूवातीला आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये जातीभेद नावाची गोष्टच नव्हती. पण वर्ण व्यवस्था मात्र होती मात्र होती. येथे वर्ण हा शब्द जात दर्शवत नसून व्यक्तीचे कर्तव्य आणि कौशल्य दर्शवतो. उदा. जो कोणी दुसऱ्यांना ज्ञान देण्याचे काम करतो, ज्ञानाचा प्रसार करतो तो ब्रम्हण. जो कोणी युध्दकला शिकून लोकांच्या संरक्षणासाठी वापर करतो तो क्षत्रिय. व्यापारी वर्ग वैश्य वर्णामध्ये, तर इतर लोक क्षुद्र या वर्णात येतात. वर्ण व्यवस्था कोणत्या घराण्यात जन्म घेतला यावर अवलंबून नसून ती त्या व्यक्तीच्या कर्तव्यावर व‍ कौशल्यावर अवलंबून होती. कोणीही आपल्या आवडी निवडी प्रमाणे आपला वर्ण बदलू शकत होता. उदा. रामायणाचा इतिहास लेखी स्वरुपात आपल्यापर्यंत पोहोचवणारा वाल्मिकी ऋषी दलित (क्षुद्र) कुटुंबातला होता. आणखी एक उदाहरण दयायचे झाले तर महाभारताचा इतिहास लिखित स्वरूपात आमच्यापर्यंत पोहोचवणारे व्यासमुनी, व्यासमुनी ब्राम्हण होते परंतु त्यांची आई गाबित (क्षुद्र) होती. म्हणजेच आपल्या वैदिक संस्कृती मध्ये आपल्या आवडी निवडी प्रमाणे आपला वर्ण बदलण्याची परवानगी होती. चारही वर्णांना समान महत्त्व होते कारण सामाजिक, आर्थिक परिस्थिती सुरळीत राहण्यासाठी चारही वर्ण महत्तवाचे होते.
      पण ब्रिटीशांच्या राजवटीच्या वेळी William Hunter तसेच Mcalay सारख्या इंग्रजांनी आमच्या वैदिक ग्रंथांमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला. William Hunter ने बिटीश न्यायालयामध्ये एक report submit केलेला ज्यामध्ये त्याने कुठल्या वैदिक ग्रंथामध्ये कोठे कोठे बदल केला याचा उल्लेख केला होता. तुम्हाला कदाचित माहित असेल की Western Countries मध्ये पोप, सम्राट यांना उच्च स्थान दिले जायचे तर मजूर वर्गाचे हाल केले जायचे. त्याचप्रमाणे ब्रिटिशांच्या राजवटीच्या वेळी William Hunter, Mcalay यांनी आपल्या वैदिक ग्रंथ जसे की मनुस्मृती मध्ये असे बदल केली की ब्राम्हणांना उच्च स्थान मिळाले व क्षुद्रांना अती कमी लेखले गेले. त्याचबरोबर त्यांनी काही वैदिक ग्रंथांना हिंसात्मक रुप दिले, जसे की जर एखादया क्षुद्राच्या कानी वेदपठनाचे शब्द चुकून जरी पडले तर त्याला शिक्षा केली जावी जसे की त्या बिचाऱ्याच्या कानात तापवलेले गरम शिसे ओतले जात असे.
      या ब्रिटींशांमुळे वर्णव्यवस्था आज जातीव्यवस्था बनली आहे. याचा फायदा इस्लामिक व ख्रिस्चन मिशनऱ्यांना झाला आहे, जसे की हे मिशनरी क्षुद्र लोकांना त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या अन्यायाची जाणीव करुन देऊन वैदिक ग्रंथांना दोष देऊन त्या बिचाऱ्या क्षुद्रांचे धर्मपरिवर्तन करतात.
      मी इतर धर्मांबददल बोलणार नाही कारण इतर धर्म माणसाने (Prophet) ने या कलियुगामध्येच बनवलेले आहेत परंतु आपला सनातम धर्म खुप प्राचिन असून त्याचा Origin कधी झाला हे अजून कोणालाच समजलेले नाही. According to archaeological statements, the Vedas are revealed to be more than 6,000 years old. म्हणजेच जवळपास सहा-हजार वर्षांपूर्वी वेदांचे ज्ञान लेखी स्वरुपात आले आणि त्याअगोदर हेच ज्ञान पिढयान-पिढया बोली (Orally) गुरू कडून शिष्यांपर्यंत पाहोचवले जात असे.

      दुसरी गोष्ट म्हणजे William Hunter, Mcalay सारख्या ब्रिटीशांनी भारतीयांमध्ये फूट पाढण्यासाठी मनुस्मृतीसारख्या वैदिक ग्रंथांमध्ये केलेल्या हस्तक्षेपामुळे लोकांचा गैरसमज झाला व याचा फायदा धर्मपरिवर्तन घडवून आणणाऱ्या मिशनऱ्यांना होत आहे.
      उदा . http://www.nandamurifans.com/forum/index.php?/topic/259235-manusmriti/

      तुम्हाला जर मुळ मनुस्मृती काय सांगते (non-british translated) तर तुम्ही येथे बघू शकता, http://datab.us/iX-_-ppc_dM#Manusmriti

      जेवढ्या लोकांचा हा लेख वाचून गैरसमज झाला आहे त्यांची समजूत कोण काढणार?

      Delete
    3. परुळेकर ,पेटव ते मनू विचार डुक्कर आहेस तू

      Delete
    4. तु ब्रिगेडी आहेस का

      Delete
  4. गुढीवर कलश उल्टाच का असतो ?
    संभाजी महाराजांच्या हत्त्येशी याचा काही संबंध आहे का ?



    तार्किक प्रश्न आणि तार्किक उत्तरे ज्यांना शोधायचीच नाहीत ते असेच कलश सुलटा का आणि कलश उलटा का अशी वादंगे माजवत बसतात आणि ज्याचा कशाशीच संबंध नाही त्याशी जोडत बसतात.

    पूर्वीपासूनच सामान्य लोक आनंद साजरा करण्यासाठी गुढी जशी उभारता येवू शकत होती तशी उभारत होते. गुढी फक्त पाडव्यालाच उभारल्या जात नव्हत्या. व्यक्तिगत आनंदाच्या प्रसंगीही घरावर व्यक्तीगत गुढी उभारली जात होती. मंगल वार्ता जाहीर करायची ती जुनी पद्धत होती. ती चुकीची कि बरोबर हा विषय नसून संभाजी महाराजांच्या हत्येशी त्याचा संबंध जोडने हा निव्वळ अडाणीपणा आहे.

    कलश सुलटाच असावा असाही नियम नाही. गुढी उभारण्याचे उल्लेख तुकोबा, चोखोबांच्याही अभंगांत आहेत. तेंव्हा शंभुराजे मुलात जन्मालाही आलेले नव्हते. जुन्या काळात झेंडे उभारायची मुळात पद्धतही नव्हती. ती आली मुस्लिमांमुळे. तत्पुर्वी लोक तात्पुरती शोभायमान गुढी उभारण्यासाठी नवे वस्त्र आणि ते काठीवर ठेवून शोभेसाठी त्यावर उलटा कलश ठेवत. तेच परंपरा आजही चालु आहे.

    मला सांगा काठीवर उभा कलश कसा बसनार? कलशाचे अनेक सांकेतिक अर्थ आहेत आणि एक अर्थ दुसरीकडे लावायचा तर कसे होनार? साधा आनंदोत्सव आहे त्याकडे आनंदोत्सव म्हणुन बघा. साजरा करायचा तर करा नाही तर करु नका.




    संजय सोनवनी.

    ReplyDelete
    Replies
    1. बरोबर आहे सोनवनी सर तुमचे!
      हे असे लेख लिहून किंवा प्रसिध्द करून हे समाजात तेढ निर्माण करता येत.

      समाजाने अशा कपटी लोकंपासुन सावध राहिले पाहिजे व संघटित झाले पाहिजे.

      Delete
    2. नचिकेत आणि अजय कुमार. तुम्हा दोघांचे अगदी बरोबर आहे.

      Delete
    3. Shet shivaji maharajana manta ka

      Delete
  5. स्वतःला हिंदू म्हणवणारे हिंदू समाजात गैरसमज पसरवत असतील तर हिंदूंपेक्षा मुस्लिम बरे असे म्हणावे लागेल. ते एक मुठ्ठी बनून रहातात. आम्ही स्वतःला हिंदू म्हणवतो , पण हिंदू असलेल्या इतर जातींशी वैरभावाने वागतो. मराठे म्हणतात आम्ही महान ………. स्वतःचे वर्चस्व निर्माण व्हावे या हेतूने हिंदुंचीच एक जात दुसर्या जातीला पाण्यात पहाते. समाजात द्वेष पसरवते. कुणी म्हणत 'शिवजयंती तिथी प्रमाणे साजरी झाली पाहिजे. कुणी म्हणणार नाही, ' शिवजयंती इंग्रजी महिन्याप्रमाणे साजरी झाली पाहिजे. ' कशाला हा वाद ? एकाच दिवशी सगळ्यांनी शिवजयंती साजरी केली काय बिघडणार आहे. पण नाही समाजात कलह माजत राहिला पाहिजे आणि त्यावर आपल्याला आपले स्वार्थ साधता आला पाहिजे, असा प्रयत्न समाजातील विघ्नसंतोषी लोकांकडुन कायम होत राहतो.पन आपण सावध राहायला हवे. मागे एकाने असाच एका लेखात ' गणपती हा विघ्नहर्ता नव्हे तर विघ्नकारक देवता आहे' असे सांगण्याचा प्रयत्न केला होता. अशी मंडळी आपण किती प्रगाढ पंडीत आणि विचारवंत आहोत असे दाखविण्याचा प्रयत्न करतात.

    ReplyDelete
    Replies
    1. तुमचे बरोबर आहे. कलियुगात असले मुर्ख लोक तर असणारच जे समजात तेढ निर्माण करतात.

      Delete
    2. Shri Vijay Shendge
      तुम्हाला मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
      तुम्ही लेख हा वाचून मला फार आवडला तुमचे हार्दिक अभिनंदन

      Delete
    3. Shri Vijay Shendge
      तुम्हाला मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
      तुम्ही लेख हा वाचून मला फार आवडला तुमचे हार्दिक अभिनंदन

      Delete
    4. वेड्यांचा ताफ्यात शहाणा घुसला की तो त्यांना वेडाच वाटतो. येथे तर ब्रम्हणधर्म वेडे राहतात. आपण जर सत्य ओळखून काही ठरावीक सण साजरे करणे सोडले तर ब्राम्हणांचा धंदा चालेल कसा? आपल्याला जेवढ्या आडंबरात ह्यांनी फासलेले आहे तेवढी आदंबरे हे स्वतः का नाही करत? दुसऱ्यांच्या लेखाला वाह वाह करण्यापेक्षा स्वतः तर्क युक्त पद्धतीने विचार करा.
      वृक्ष - वेली, पशू, निसर्ग ह्याची पूजा करणारे आम्ही हिंदू एवढे कठोर धर्मवेडे बनल्या गेलो आम्हालाच कळलं नाही.
      सण साजरे करा. त्यावर दुमत नाही. आयुष्यात उत्सव करणे गरजेचेच आहे. पण आदंबर करत बसू नका.

      Delete
  6. भारत हां एक संध देश आता असला तरी

    पावलो पावली भाषा आणि सन् साजरे करायची पद्धत ही बदलत जाते

    कोकणात गणपति मधे गौरीला कोंबड़ी वड़े यांचा नैवद्य दाखवला जातो ही पद्धत घाटा वर मात्र नाही आहे


    उगाच हे असले फालतू लेख लिहून समाजा मधे तेढ़ निर्माण नका करू

    आणि काही लिहिन्या पूर्वी थोड़ा आभ्यास करा म्हणजे बुद्धि जागेवर ठेवून लिहिता येईल

    हां असा द्वेष पसरावन्या पूर्वी महाराजांच आज्ञापत्र वाचा राज्यभिषेका नंतर लिहिलेल

    आणि मग विचार करा हां अपमान कोणाचा करता आहात

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी बरोबर.

      Delete
    2. कोकणात गणपती मध्ये गौरीला कोंबडी वडे यांचा नैवेद्य दाखवला जातो म्हणून कुठच्या नराधमाने सांगितले तुम्हाला? मी कोकणातलाच आहे. कोकणात गणेशोत्सवाच्या वेळेला गौरीला शेगलाची भाजी व वड्यांचा नैवेद्य दाखवला जातो. कोंबडीचा नाही. प्राण्यांचा बळी देऊन कोणताही देव खुश होत नाही. जर होत असेल तर तो गैरसमज आहे. एका संस्कृत शब्दाला वेगवेगळे अर्थ असतात. जसे "मांस" हया शब्दाचा अर्थ "Month (महिना)" आणि "flesh" असादेखिल होतो.

      त्यामुळे वैदिक ग्रंथांचे इंग्रजीमध्ये भाषांतर करताना भाषांतर करणाऱ्यांनी month च्या ऐवजी flesh शब्द वापरला आणि वाद विवाद सुरू झाले.

      वैदिक ग्रंथामधले गरुडपुराणामध्ये 36 प्रकारचे नरकाचे प्रकार उल्लेख केले गेले आहेत. त्यामध्ये मुक्या प्राण्यांचा बळी घेणाऱ्यांनादेखिल एक स्पेशल नर्क आहे आणि शिक्षा काय केली जाते ही जाणून घेण्यासाठी या लिंंकवर क्लिक करा : http://divyamarathi.bhaskar.com/news-rec/REL-DHA-garuda-purana-are-mentioned-in-the-36-hell-know-about-them-5181309-PHO.html?seq=2

      धन्यवाद !

      Delete
    3. एकदम बरोबर ......बलि देने ह्याचा अर्थ अर्पण करने | होम मध्ये जी आहुति दिली जाते त्याला पण बलि देने म्हणतात |

      Delete
    4. एकदम बरोबर ......बलि देने ह्याचा अर्थ अर्पण करने | होम मध्ये जी आहुति दिली जाते त्याला पण बलि देने म्हणतात |

      Delete
    5. Parulekar v4 karun bola don tondi bhumika madhu naka k n tiwari ho la ho naka karu nit vacha agodar puraskar kay mantat

      Delete
    6. Ho purlekar...mi pn kokanatalach aahe.ratngiri lanja
      Tithe kombdi vade banavatat.

      Delete
    7. Akshay tu khup murka aahes shivay jyani jyani tula barobar mhantle aahe yte pan kontya jamanyat vavarta. Khara ithas olkha ,satya nehmich zomte,pan tumcha abhyas asel tar ase murkha sarkhe tumi lok bolnar nahi,sotala marathi samjhta na shivaji maharaj , Sambhaji Maharaj yanchi aolkha karun hua aadhi

      Delete
  7. ए साल्या ! गुढी बनवण्यासाठी उभ्या दांडयावर सुलटा तांबा तुझ्या बापाशीने ठेवलेला? दांडयावर तांबा उलटा ठेवला तरच राहणार. तुझी बुध्दी भ्रष्ट झाली आहे त्यामुळे तूला असे नको ते विचार सुचतात जे अधर्माला खतपणी घालतात. आधीच ते मुस्लिम, ख्रिस्चन लोकांना हिंदूत्वाबद्दल लोकांच्या मनात तेढ निर्माण करतात आणि तेच्यामध्ये तुमच्यारखे लोक भर घालतात.

    मेल्या सर्वात अाधी गुढीचा अर्थ जाणून घे. गुढी हा ब्रम्हध्वज म्हणून ओळखला जातो. ध्वज म्हणजे झेंडा.

    [] थोडेसे जातीभेदाबद्दल,

    सुरूवातीला आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये जातीभेद नावाची गोष्टच नव्हती. पण वर्ण व्यवस्था मात्र होती मात्र होती. येथे वर्ण हा शब्द जात दर्शवत नसून व्यक्तीचे कर्तव्य आणि कौशल्य दर्शवतो. उदा. जो कोणी दुसऱ्यांना ज्ञान देण्याचे काम करतो, ज्ञानाचा प्रसार करतो तो ब्रम्हण. जो कोणी युध्दकला शिकून लोकांच्या संरक्षणासाठी वापर करतो तो क्षत्रिय. व्यापारी वर्ग वैश्य वर्णामध्ये, तर इतर लोक क्षुद्र या वर्णात येतात. वर्ण व्यवस्था कोणत्या घराण्यात जन्म घेतला यावर अवलंबून नसून ती त्या व्यक्तीच्या कर्तव्यावर व‍ कौशल्यावर अवलंबून होती. कोणीही आपल्या आवडी निवडी प्रमाणे आपला वर्ण बदलू शकत होता. उदा. रामायणाचा इतिहास लेखी स्वरुपात आपल्यापर्यंत पोहोचवणारा वाल्मिकी ऋषी दलित (क्षुद्र) कुटुंबातला होता. आणखी एक उदाहरण दयायचे झाले तर महाभारताचा इतिहास लिखित स्वरूपात आमच्यापर्यंत पोहोचवणारे व्यासमुनी, व्यासमुनी ब्राम्हण होते परंतु त्यांची आई गाबित (क्षुद्र) होती. म्हणजेच आपल्या वैदिक संस्कृती मध्ये आपल्या आवडी निवडी प्रमाणे आपला वर्ण बदलण्याची परवानगी होती. चारही वर्णांना समान महत्त्व होते कारण सामाजिक, आर्थिक परिस्थिती सुरळीत राहण्यासाठी चारही वर्ण महत्तवाचे होते.
    पण ब्रिटीशांच्या राजवटीच्या वेळी William Hunter तसेच Mcalay सारख्या इंग्रजांनी आमच्या वैदिक ग्रंथांमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला. William Hunter ने बिटीश न्यायालयामध्ये एक report submit केलेला ज्यामध्ये त्याने कुठल्या वैदिक ग्रंथामध्ये कोठे कोठे बदल केला याचा उल्लेख केला होता. तुम्हाला कदाचित माहित असेल की Western Countries मध्ये पोप, सम्राट यांना उच्च स्थान दिले जायचे तर मजूर वर्गाचे हाल केले जायचे. त्याचप्रमाणे ब्रिटिशांच्या राजवटीच्या वेळी William Hunter, Mcalay यांनी आपल्या वैदिक ग्रंथ जसे की मनुस्मृती मध्ये असे बदल केली की ब्राम्हणांना उच्च स्थान मिळाले व क्षुद्रांना अती कमी लेखले गेले. त्याचबरोबर त्यांनी काही वैदिक ग्रंथांना हिंसात्मक रुप दिले, जसे की जर एखादया क्षुद्राच्या कानी वेदपठनाचे शब्द चुकून जरी पडले तर त्याला शिक्षा केली जावी जसे की त्या बिचाऱ्याच्या कानात तापवलेले गरम शिसे ओतले जात असे.
    या ब्रिटींशांमुळे वर्णव्यवस्था आज जातीव्यवस्था बनली आहे. याचा फायदा इस्लामिक व ख्रिस्चन मिशनऱ्यांना झाला आहे, जसे की हे मिशनरी क्षुद्र लोकांना त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या अन्यायाची जाणीव करुन देऊन वैदिक ग्रंथांना दोष देऊन त्या बिचाऱ्या क्षुद्रांचे धर्मपरिवर्तन करतात.
    मी इतर धर्मांबददल बोलणार नाही कारण इतर धर्म माणसाने (Prophet) ने या कलियुगामध्येच बनवलेले आहेत परंतु आपला सनातम धर्म खुप प्राचिन असून त्याचा Origin कधी झाला हे अजून कोणालाच समजलेले नाही. According to archaeological statements, the Vedas are revealed to be more than 6,000 years old. म्हणजेच जवळपास सहा-हजार वर्षांपूर्वी वेदांचे ज्ञान लेखी स्वरुपात आले आणि त्याअगोदर हेच ज्ञान पिढयान-पिढया बोली (Orally) गुरू कडून शिष्यांपर्यंत पाहोचवले जात असे.

    दुसरी गोष्ट म्हणजे William Hunter, Mcalay सारख्या ब्रिटीशांनी भारतीयांमध्ये फूट पाढण्यासाठी मनुस्मृतीसारख्या वैदिक ग्रंथांमध्ये केलेल्या हस्तक्षेपामुळे लोकांचा गैरसमज झाला व याचा फायदा धर्मपरिवर्तन घडवून आणणाऱ्या मिशनऱ्यांना होत आहे.
    उदा . http://www.nandamurifans.com/forum/index.php?/topic/259235-manusmriti/

    तुम्हाला जर मुळ मनुस्मृती काय सांगते (non-british translated) तर तुम्ही येथे बघू शकता, http://datab.us/iX-_-ppc_dM#Manusmriti

    जेवढ्या लोकांचा तुझा हा लेख वाचून गैरसमज झाला आहे त्यांची समजूत कोण काढणार?

    ReplyDelete
  8. इतिहास/आख्यायिका संपादन करा

    ब्रह्म्याने या दिवशी विश्व निर्मिले, असे मानले जाते.
    राम अयोध्येला परत आला. रामाने चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला.
    शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण निर्माण करून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू केले.
    चैत्र महिना मराठी महिन्यांतला पहिला महिना. त्या महिन्यांतला पहिला दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा नव संवत्सराचा म्हणजे नव वर्षाचा पहिला दिवस. ह्या दिवशी दारोदारी गुढी उभारून ह्या नवीन सुरू होणाऱ्या वर्षांचे स्वागत केले जाते. ह्या दिवशी गुढी उभारायची ही आपल्या भारतीय संस्कृतीतली जुनी परंपरा आहे. परंपरा जुनी म्हणजे किती तर असं सांगतात की त्या ब्रह्मदेवानं जेव्हा ही सकल सृष्टी निर्माण केली. त्या वस्तू मात्रांचा कार्यारंभाचा हा दिवस म्हणून गुढी लावायची. प्रभू रमचंद्र हे चौदा वर्षांच्या वनवास संपवून अयोध्येला परत आले तो हा दिवस. त्या दिवशी सकल अयोध्या वासियांनी गुढ्या तोरणं उभारून श्रीरामांच स्वागत केल तो हा दिवस. ह्या चैत्र महिन्यांत जर आपण सभोवतालच्या सृष्टीच अवलोकन केलं तर असं लक्षात येत की, शुष्क झालेली सृष्टी, पानांची मोठ्या प्रमाणावर झालेली पानगळ, निष्पर्ण झालेले वृक्ष हे आता चैत्राच्या नव पालवीनं फुललेले असतात. वसंत ऋतूची चाहूल ही कोकीळ कंठातून फुटणाऱ्या सु-स्वराने लागलेली असते. निसर्गातल्या परिवर्तनाचा, नव चैतन्याचं,नव सृष्टीचं स्वागत दारी गुढी लावून करायच हा पण त्या मागचा एक उद्देश आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठावे. मंगलस्नान करावे आणि सुर्योदयाच्या वेळ म्हणजेच ब्राह्म मुहुर्तावर ही गुढी उभारायची असते. आता गुढी कशी तयार करायची? तर एक उंच काठी घ्यायची. त्या काठीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र. कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांची माळ, साखरेची गाठी ह्या वस्तू बांधायच्या. त्यावर तांब्या-पितळ्याच्या नाहीतर कास्याचा गडू लावायचा. ही तयार केलेले गुढी दारांत लावायची. गुढी लावायची ती जागा स्वच्छ करून धुवून-पुसून त्यावर रांगोळी काढावी. गुढीची काठी तिथे नीट बांधावी. काठीला गंध, फुलं, अक्षता लावाव्यात. गुढीची पूजा कर

    ReplyDelete
    Replies
    1. Akshay to je pan boltoy te khare ah Ani tulach yachi Mirchi evdi ka lagli mi saglya comment vachlya tyat ha lekh khota ah he tu ka patvun denyachya mage ahes Tula tychyashi Kay karaych ah tu tuzya kamakade laksh de baaki jyala je samjaych te to samjun gheil yedgandya

      Delete
    2. अयोध्येत आजच्या दिवशी गुढ्या उभारल्या का ते पहा बर सर जरा

      Delete
  9. perfect reply.
    keep it up Akshay.

    ReplyDelete
    Replies
    1. A parulya tu tuzya gharachya vastushantila kalash ulta thevun puja ka karat nahi . bap melyacha anand jyana hoto tyancha san gudhipadwa.ani tashi ultya kaljchi lekare mhanje tumhi baman sale ajparyant tumhi amchya adnyanacha fayda ghetla pan aata nahi...

      Delete
  10. लेख बरोबर आहे सृष्टी कोणी निर्माण केली ब्रम्हधवज ह्या फालतू गोष्टी आहेत

    ReplyDelete
  11. गुढी पाडवा या सणाचा छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्युशी संबंध असा येतो की संभाजी महाराजाचां मूर्त्यूच्या दूसर्या दिवशी महाराष्ट्रात गुढ्या उभारल्या,माझे तर अगदी स्पष्ट मत आहे,आज जि गुढी उभारली जाते ति संभाजी महाराजाच्यां मूर्त्यूनंतरच उभारण्यात आली आहे,

    ‘गुढी’ या शब्दाचा मराठी वांड्मयातील शब्दश अर्थ “विजयाची भगवी पताका “. पंढरपुरच्या विठोबाचे निशाणही भगवी पताकाच आहे त्यामुळे हा वरील अर्थ तंतोतंत जुळतो.त्यामुळे बरयाच संतानी गुढी शब्द भगवी पताका या अर्थाने वापरला आहे.साडी,उलटा तांब्या याचा उलगडा स्वत:स पंडित समजणारयानी समाजापुढे करावा.‘गुढी’ हा शब्द इसवी सनाच्या १३व्या,१४व्या शतकापासून वापरला गेल्याचे आढळते.

    संत चोखोबांनी एके ठिकाणी म्हटलेले आहे,
    टाळी वाजवावी | गुढी उभारावी |
    वाट हे चालावी । पंढरीची ।।

    संत चोखोबांच्या अभंगातील चरण
    (श्री सकल संतगाथा, खंड १ला, श्री संतवाङ्मय प्रकाशन मंदिर, पुणे
    प्रकाशक-रमेश शंकर आवटे, प्र.आ.१९२३, दु.आ.१९६७, पृ.१२९)
    ●अभंगाचा अर्थ:-गुढी उभारून पंढरीस जावे,मराठी महीन्यात गुढी चैञात उभारली जाते,आणी पंढरीची वारी आषाढ महीन्यात असते,यात तब्बल 2 महीन्याचा फरक आहे,घरोघर गुढ्या उभारून लोक पंढरीस जात असतील तर गुढी ही आषाढात उभारली जात असावी….

    ●कृष्णाच्या जन्मानंतर गोकुळामधी आनंद आनंद झाला आणि त्याभरात लोकांनी गुढ्या उभारल्या.
    गोकुळीच्या सुखा | अंतपार नाही लेखा ॥
    बाळकृष्ण नंदा घरीं | आनंदल्या नरनारी ॥
    गुढिया तोरणे | करिती कथा गाती गाणे ॥ २८३९.१-४ ॥¬
    ●निट वाचा या तूकाराम महाराजाच्यां अभंगानूसार गोकूळात गोकूळाष्टमीला गुढ्या उभारल्याचा उल्लेख आहे,गोकूळाष्टामी ही चैञात नसते,

    ■गुढीपाडवा खरच मराठी नववर्ष आहे का ?

    सातवाहनाच्या काळात शालिवहन या राजाने शक निर्माण केला त्या शालिवहन शकानूसार चैत्र शुक्ल पाडवा हा नववर्षाचा पहिला दिवस ठरवला जातो.गुढीपाडवा सोडता शालिवहन या राजाचां कूठे उल्लेखच आढळत नाही,छञपती शिवाजी महाराजानीं स्वःताचा शिवशक चालू केला,किती जणानां माहीत आहे ? त्या शिवशकानूसार येणारा शिवराज्याभिषेक दिन हा मराठी नववर्ष म्हणून का साजरा केला जात नाही,उन्हाळ्यातील पाडव्याला झाडाला पानही राहत नाही,वादळी वातावरम असते,राज्याभिषेक दिनी जून महीन्यात माॅन्सून वारे वाहू लागतात,शेतकरी आनंदमयी होतो आणी खर्या अर्थाने वातावरणात बदल होतो,जमिनीत अंकूर फूल लागतो,शेतकर्याच्यां नववर्षाची सुरवात होते,त्यामूळे शालिवहनाचे नववर्ष मानायचे की छञपती शिवाजी महाराजाच्यां शिवशकानूसार राज्याभिषेक दिनी नववर्ष साजरे करावे,याबद्दल गांभिर्याने विचार करावा

    ●पाडव्याबद्दल अजून ऐक कथा सांगितली जाते,राम आणि सीता वनवासावरून ते अयोध्यात त्या वेळी अयोध्येतील प्रजेने ध्वज-पताका उभारल्याचे रामायणाने म्हटले आहे.ध्वज-पताका उभारल्या,म्हणजेच अयोध्येतील जनतेने आनंदाने गुढ्या उभारल्या,असा होतो.
    ●वरिल परिष्छेद निट वाचा,यामधे गुढी म्हणून फक्त ध्वज पताका लावल्या असा उल्लेख आहे,आज आपण जी साडी-लोटा अडकवतो असे नाही,तसेच अयोध्यात त्याच दिवशी पताका उभारल्या,दरवर्षी त्याची पुनरावृत्ती न झाल्यामूळेच आज अयोध्यात एकही गुढी उभारली जात नाही..

    पूर्वी ज्या ज्या वेळी लोकांना आनंद झाला,त्या त्या वेळी त्यानीं ध्वजपताका लाऊन गुढी उभारली,विशीष्ट अशा एका दिवशी नाही,आणी आज जे गुढीचे स्वरूप आहे साडी-लोटा लावला जातो तो शंभूराजाच्यां मूर्त्यूनंतरच चालू झालेला आहे,खरं तर या दु:खद घटने नंतर आपण आनंदाने गोडधोड करून खाणे,हा तर शंभू महाराजाच्यां अंगावर लागलेल्या प्रतेक जखमेवर मिठ चोळण्यातला प्रकार आहे,या दिवशी घरावर साडी-लोट्याच्या गुढीऐवजी शंभूप्रतिक म्हणून मराठ्याचें विजयी प्रतिक ध्वजपताका लावावी,आनंदोत्सव साजरा करू नयेच,आणी तिथि पुरस्कर्त्यां लोकांनी काल दुःख पाळून आज पंचपक्वानाचे अन्न झोडणे म्हणजे दूतोंडी मांडूळासारखे वागणे होय,पहा..आणी याही नंतरच काही शिंदळीच्या औलादी आनंदोत्सव साजरा करणार असतील तर करू द्या,मि तर असे समजेल त्या काळात शिवाजी महाराजानां ज्या मराठ्यानीं विरोध केला त्याच्येंच वशंज आज शंभूच्या बलिदानावर आनंदोत्सव साजरा करत आहोत….

    ReplyDelete
    Replies
    1. सर्व विचारा अंती तुमचे विचार पूर्ण पाने पटतात.खर्या अर्थाने शिव्रज्याभिशेख दिन हाच खरा सर्व मराठ्यांचा आणि सर्व हिंदूंचा नववर्ष दिन म्हणून साजरा व्हायला हवा.तरच छत्रपतींच्या न्याय नीती आणि समतेवर आधारलेल्या रामराज्याचा उद्देश सफल होईल आणि त्या निमित्ताने नवीन पिढ्यान मध्ये आदर्शाची प्रेरणा निर्माण होईल.परंतु या दिवशी पावसाळी वातावरण असते त्या मुळे
      त्या ऐवजी ख्रिस्ती धर्मीय त्यंचे जीवन बदलविणाऱ्या येशूचा जन्म दिवस हा नववर्ष म्हणून साजरा करतात. त्याच उद्देशाने आपणही छत्रपती शिवाजी महाराजंचा जन्म दिवस म्हणजे १९ फेब्रुवारी हाच सर्व हिंदूंचा नव वर्ष दिन म्हणून साजरा करणे सर्वार्थाने योग्य आहे.फक्त हा दिवस साजरा करणे म्हणजे पश्च्त्यांप्रमाणे दारूच्या पार्ट्या करणे असे नसून आपण छत्रपतींचा जन्म दिवस म्हणून नववर्ष साजरे करतोय याचे भान ठेऊन त्याला साजेसा व भारतीयांनाच नाही तर सर्व जगाला त्यातून प्रेरणा मिळावी हा उद्देश ठेऊन करावा.

      Delete
    2. This comment has been removed by the author.

      Delete
    3. Khup chhan sadetod uttar dilay

      Delete
    4. खरंच आवडलं आपल्याला...मला माफ करा माझ्या घरी या वर्षी गुढी उभारली, आणि माझे आई वडील पारंपरिक आहे त्यांना ह्यातल काही माहिती नाही , आणि ते ऐकणार पण नाही Maz.. पण मी शब्द देतो की माझ्या संसारात मी कधीच असल कृत्य करणार नाही...छत्रपती संभाजी महाराज हे माझे दैवत आहे..आणि मला आता सगळं कळलं.....मी जेव्हा स्वतः मोठा होईल ना .तेव्हा भगवा फडकविल माझ्या छतावर..आणि श्री पंडित. छत्रपती संभाजी महाराजांवर ध्यान करेल..त्यांना आदरांजली वाहिी...धन्यवाद .....तुमचं हे लेख वाचत असताना माझ्या डोळ्यात पाणी आलं..की आपण itkuavarahapasun गुढी च आनंद घेत आहोत.🥺....पण..माझ्या राज्याचं बलिदान विसरता येणार नाही ...... जय जिजाऊ 🚩जय शिवराय🚩 जय शंभु राजे🚩

      Delete
  12. परुलेकर मनुस्मृती वाचा.म्हणजे वर्णभेद काय होते ते कळेल.

    ReplyDelete
  13. परुलेकर मनुस्मृती वाचा.म्हणजे वर्णभेद काय होते ते कळेल.

    ReplyDelete
  14. साले मादरचोद बामणे सगळ्यांचा अज्ञानाचा फायदा घेत आलेय भोस्डींचे

    ReplyDelete
  15. Sagl khar ahe parulekar mrunal tiwari edzave ahet

    ReplyDelete
  16. Ye parulya yedzawya tuzya bapane asle tark madale vote ka bhadya ........konta re Hindu dharma bamnancha ka aamhi tukoba an shivba LA manto vaishnav dharm bar bhadya gudhichi kathi ghe ghalun

    ReplyDelete
    Replies
    1. बरं मला सांगा सर,गुढी अगोदर पासून आहे... तर मग छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्युनंतर साजरी नको ना करायला .... आपला राजा मुघलांनी फितुरी करून पकडला आणि त्यांची हत्या केली , हत्येचा दिवस गुढीपाडवा चां होता ना..मग तो दिवस शुभ नाही आहे ना??...मग आपण ते करायला नको आहे ना??..तरी ही तुम्ही संभाजी महाराज शब्द आला की विरुद्ध बोलता ना??...आपण सर्व माणसं आहोत ना??..मग जात पात थोडी बाजूला ठेऊन आपण आपल्या राज्याचं ध्यान करू ..त्यांना आदरांजली वाहू ना??...की त्यांच्या मृत्युच्या दिनी गोड गोड पदार्थ बनवून खाऊ???.....अक्षय सर तुम्हाला माहिती आहे का?? . . छत्रपति शिवाजी महाराज & शंभ राजे नसते काय झालं असत??.... तर??...तुमचं नाव काय असत??...खान🤣.. शेख,...किंवा नाव ठेवायला तुम्ही च नसता??..येवडच काय आम्ही सुध्धा नसतो ..आणि असलो असतो तरी नसल्या त जमा असतो ...म्हणून तुम्हाला गुढी उभारायची असेल तर उभरा...आणि आम्हाला recomedeed नका करू ....आमचे आजोबा किंवा पूर्वज अज्ञानी असल्याचा फायदा घेतला..लोकांनी ..विशेषतः ब्राम्हण लोकांनी...पण आता टकोनाच्याही नर्ड्यवर पाय देऊन आम्ही उभ राहू शकतो...त्यामुळं जरा जपून....आणि हो अक्षय सर....लक्षात ठेवा....अनजी पंथाचे पूर्वज असाल तर सांगतो , किती ही फसवण्याचा प्रयत्न करा...ह्या मराठी मातीतला शंभू..तुम्हाला कधी ही पुरून उरेल....जय जिजाऊ 🚩 जय शिवराय🚩 जय शंभु राजे🚩

      Delete
  17. आहो परुळेकर,तिवारी शेवटी ब्राह्मणच ते एक दुसय्रांची री ओढणारच आरे यांना म्हाणावं 24 तास मांगवाड्यात किंवा महारवाड्यात घालवून दाखवा मग समजतील बहुजनांची दुःख. परुळेकर लेख लिहिणार्याला सरळसरळ शिव्या देत आहेत तेही शोसल मिडियावर.याचा अर्थ काय? लोकशाही मध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. पण परुळेकर आपली पायरी ओलांडत आहेत.

    ReplyDelete
  18. Naka bhandan kru, pali vivek budhi vaprun , manala patel te kra

    ReplyDelete
  19. या वर्षांपासून गुढी उभारायची नाही का ते वाचुन ठरवा व पुढे पाठवा.
    आम्ही "गुढीपाडवा "या सणाच्या इतिहासात थोडे डोकावून पहाणार आहोत .
    १.गुढीपाडवा हा सण संभाजी राजांच्या हत्येनंतर दुसऱ्या दिवसापासून सुरु झाला त्या पुर्वी कधीच गुढ्या ऊभारल्याचा इतिहास नाही.
    २.शिवरायांच्या गुढ मृत्यूची संभाजी राजांनी शहानिशा केल्यावर त्याला जबाबदार असलेले तीन ब्राम्हण मोरोपंत पिंगळे,अण्णाजी दत्तो ,राहू सोमनाथ यांना हत्ती च्या पायाखाली दिले.
    ३.भारतात पहिल्यांदाच ब्राम्हणाला दंडित केले गेल्या चा राग मनात धरुन ब्राम्हणांनी कट-कारस्थान करुन संभाजी राजांना पकडून दिले.
    ४.संभाजी राजांचा मृत्यू आदेश औरंगजेबाने जरी दिला होता पण त्याच्या अंमलबजावणी चे काम ब्राम्हण मंत्र्यांकडून झाले म्हणून ब्राम्हणांनी मनुस्मृती नुसार डोळे फोडणे,कानात शिसे ओतणे,जिभ कापणे या सारख्या अनेक शिक्षा फर्मावल्या अशा प्रकारच्या शिक्षा मुस्लिमांच्या कोणत्याही धर्मग्रंथात नाही हे लक्षात घेणे गरजेचं आहे .
    ५.संभाजींना हालहाल करुन मारल्याने बामणं इतके आनंदित झाले कि त्यांनी हत्ती वरुन साखर वाटली.त्या नंतर संभाजी चे शिर तलवारी च्या टोकावर घेऊन परिसरात फिरलेत.
    ६. रयतेचं राज्य संपवून यशस्वी पणे पुन्हा ब्राम्हण राज स्थापन झाल्याचा तो इशारा होता
    हा ब्राम्हणांंचा विजय दिवस आहे म्हणून याबाबत बामणं जास्त आग्रही असतात .या विजय दिवसाचे प्रतिक म्हणून "गुढी" ऊभारली गेली .
    ������
    १. घट किंवा तांब्या जो नेहमी सरळ ठेवणे शुभ मानले जाते तो मात्र पाडव्याला उलटा ठेवला जातो हे संभाजी राजांच्या शिरा चे प्रतिक आहे.
    २.गुढी बांबू पासून बनलेली असते ,धर्मशास्त्रात बांबू चा वापर प्रेतासाठी करतात .
    ३.कोरे कापड आणि लिंबाची पाने हे देखील प्रेतासाठी वापरतात
    मग या गोष्टी शुभ कशा ?
    तर गुढी हे बामणांच्या विजयाचे प्रतिक आहे.
    गुढीपाडवा फक्त महाराष्ट्रात साजरा केला जातो .महाराष्ट्राबाहेर कोठेही साजरा केला जात नाही.आपल्याला सांगितलं जातं रावणाच्या पाडावानंतर रामाने अयोध्या येथे प्रवेश केला तेव्हा लोकांनी गुढ्या ऊभारुन स्वागत केले पण उत्तर प्रदेशातील लोकांना गुढि बाबतीत काहिही माहीत नाही याबाबतीत आपल्या यु.पी.मधिल मित्राकडे खात्री करु शकता.अट एकच तो ब्राम्हण नसावा .
    संभाजी महाराज आपले पुर्वज आहेत आणि पुर्वजांचा मृत्यू दिवस आनंदाने साजरा करावा असं ज्यांना वाटत असेल त्यांनी खुशाल गुढ्या ऊभारा आणि बामणांनी आयोजित केलेल्या शोभा यात्रेत जरुर सहभागी व्

    खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त पुढे पाठवा.
    शिवाजी महाराज की जय....
    संभाजी महाराज की जय....

    ReplyDelete
  20. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  21. संवाद साधा... वाद नको.
    एकमेकांची लायकी काढून कुणीही श्रेष्ठ होत नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी बरोबर आहे. कृपया वाद घालू नका आणि आपणच आपल्या शंभू महाराजाचा आणी हिंदवी स्वराज्यचा अपमान करीत आहे. आपणच ही प्रथा मोडीत काढून टाकू. एवढ्या दिवस आपणास माहित नव्हते पण आज माहीत पडले ह्यानंतर कधी गुढी उभारणार नाही.

      Delete
  22. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  23. गुढीपाडवा सणाची माहिती, महत्व, इतिहास, आणि निबंध मराठी मध्ये
    भारतीय सण हे आपल्या समृद्ध परंपरेचे प्रतीक आहेत. आपण आपले सण खूप मोठ्या उत्साहात साजरे करतो. हे सण आपल्यामध्ये एकोपा निर्माण करण्यास मदत करतात. भारतातील प्रत्येक सणाचे आपले धार्मिक महत्व, पावित्र्य आणि इतिहास आहे. आणि अशाच काही सणांपैकी एक म्हणजे गुढीपाडवा. चला तर मग गुढीपाड्व्याबद्दलची माहिती, धार्मिक महत्व, आणि गुढीपाडव्याचा इतिहास जाणून घेऊया. हि माहिती तुम्हाला शाळेमध्ये गुढीपाडवा बद्दल निबंध लिहिण्यास नक्कीच मदत करेल.



    गुढीपाडवा भारतामध्ये आणि प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गुढीपाढवा हा चैत्र महिन्याची आणि हिंदू नववर्षाची सुरुवात करतो. महाराष्ट्रामध्ये घराबाहेर दारासमोर गुढी उभारून गुढीपाडवा साजरा केला जातो. चैत्र महिना भारतीय सौर पंचांगानुसार वर्षाचा पहिला महिना आहे आणि ह्या महिन्याची सुरुवात चैत्र प्रतिपदेने होते. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस आंध्र प्रदेश, कर्नाटक ह्या राज्यांमध्ये उगादी, चेटी चांद अशा वेगवेगळ्या नावानी आणि पद्धतींनी साजरा केला जातो.

    गुडी पाडवा इतिहास

    गुढीपाडवा हा हिंदू सणांपैकी एक महत्वाचा सण आहे. गुढीपाडव्याचा इतिहास हा वेगवेगळ्या आख्यायिका आणि कथांवरून माहिती करून घेतला जाऊ शकतो. एका आख्यायिकेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रम्हाने ह्या सृष्टीची निर्मिती केली होती. दुसऱ्या एका कथेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी राम चौदा वर्षे वनवास भोगून आणि रावणाचा पराभव करून अयोध्येत परतले होते. त्यावेळी अयोध्येतील जनतेने गुढ्या, तोरणे उभारून रामचे स्वागत केले होते. गुढीपाडव्याचा अजून एक इतिहास असा कि शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांना पराभूत करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले. त्या पुतळ्यांमध्ये प्राण निर्माण करून त्यांच्या साहाय्याने शकांचा प्रभाव केला. आणि ह्याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना ज्याला शालिवाहन शक म्हणून ओळखले जाते त्याची सुरुवात करण्यात आली. गुढीपाडव्याचा इतिहास हा समृद्ध आणि पवित्र मानला जातो.

    गुढीपाडवा कसा साजरा केला जातो?

    चैत्र हा हिंदू पंचांगाचा पहिला महिना. चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडवा हा एक हिंदू सण असून तो खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये लोक आपल्या घराच्या प्

    ReplyDelete
    Replies
    1. त्या ब्लॉग साठी। ही कमेंट। आहे
      ईथे वाद आहे तो फक्त गुडी ह्या शब्दाचा कारण पाडव्याला नाकारणे कोणाच्याही अल्पबुद्धी बापाची औकात नाही कारण चैत्र मासारंभ प्रथम पक्ष शुक्ल प्रतिपदा , ह्या प्रतिपदेला पाडवा अस म्हणतात.
      गुडी पाडव्याला तुम्ही जे नाकारता आहात ती तुमची चुकी नाही कारण गुडीचा अर्थ कळलेला नाही .... सांगतो
      रामाने रावणाचा वध केला तेव्हा ज्या ज्या राज्यातील ज्या ज्या प्रजेला प्रभु श्रीरामाच साक्षात प्रत्यक्ष हार घालुन,मस्तकी विजयाचा टिळा लावून, आरती ओवाळून,स्वागत करण शक्य न्हवते अशा प्रजेने काय कराव हे सुचेना म्हणून आनंदभरात मातीचा गडू घेऊन बांबुच्या काटीला नवे वस्त्र नेसवुन त्यावर गडु उलटा बसवला आणि त्या गडुवर डोळे नाक मुख रेखाटुन त्या गडुची जणु काही प्रभु श्रीरामाची प्रतिमाच बनवली आणि तो मातीचा गडु त्या बांबूवर उलटा ठेवला ,
      आणि ती बांबुची गुडी साक्षात श्रारीमाची प्रतिमा समजुन अंगणात पाटावर ऊभी केली.
      खर तर तेव्हाच्या प्रजेच्या श्रद्धेने बांबूगुडीच्या रूपाने साक्षात प्रभु श्रीराम विजयी होऊन अंगणात आले आहेत असच समजून प्रथम ती गुडी पाटावर ऊभी केली गेली आणि जस आपण पाय धुतो त्याच प्रकारे बांबूगुडीचा बुडभागावर पाणी ओतून धुतला जातो, वरती जो मातीचा गडु उलटा ठेवलेला असतो त्याला मुख अस समजुन टिळा लावण्यात येतो,
      हार घातला जातो,
      आरती ओवाळणी केली जाते.
      आणि अशा प्रकारे विजयी भगवंत श्रीरामाच्या विजयाचे प्रतिक म्हणून गुडी ऊभारली जाते.
      त्याकाळी मातीची भांडी होतो हे लक्षात घेऊन चला ...

      Delete
  24. त्या ब्लॉग साठी। ही कमेंट। आहे
    ईथे वाद आहे तो फक्त गुडी ह्या शब्दाचा कारण पाडव्याला नाकारणे कोणाच्याही अल्पबुद्धी बापाची औकात नाही कारण चैत्र मासारंभ प्रथम पक्ष शुक्ल प्रतिपदा , ह्या प्रतिपदेला पाडवा अस म्हणतात.
    गुडी पाडव्याला तुम्ही जे नाकारता आहात ती तुमची चुकी नाही कारण गुडीचा अर्थ कळलेला नाही .... सांगतो
    रामाने रावणाचा वध केला तेव्हा ज्या ज्या राज्यातील ज्या ज्या प्रजेला प्रभु श्रीरामाच साक्षात प्रत्यक्ष हार घालुन,मस्तकी विजयाचा टिळा लावून, आरती ओवाळून,स्वागत करण शक्य न्हवते अशा प्रजेने काय कराव हे सुचेना म्हणून आनंदभरात मातीचा गडू घेऊन बांबुच्या काटीला नवे वस्त्र नेसवुन त्यावर गडु उलटा बसवला आणि त्या गडुवर डोळे नाक मुख रेखाटुन त्या गडुची जणु काही प्रभु श्रीरामाची प्रतिमाच बनवली आणि तो मातीचा गडु त्या बांबूवर उलटा ठेवला ,
    आणि ती बांबुची गुडी साक्षात श्रारीमाची प्रतिमा समजुन अंगणात पाटावर ऊभी केली.
    खर तर तेव्हाच्या प्रजेच्या श्रद्धेने बांबूगुडीच्या रूपाने साक्षात प्रभु श्रीराम विजयी होऊन अंगणात आले आहेत असच समजून प्रथम ती गुडी पाटावर ऊभी केली गेली आणि जस आपण पाय धुतो त्याच प्रकारे बांबूगुडीचा बुडभागावर पाणी ओतून धुतला जातो, वरती जो मातीचा गडु उलटा ठेवलेला असतो त्याला मुख अस समजुन टिळा लावण्यात येतो,
    हार घातला जातो,
    आरती ओवाळणी केली जाते.
    आणि अशा प्रकारे विजयी भगवंत श्रीरामाच्या विजयाचे प्रतिक म्हणून गुडी ऊभारली जाते.
    त्याकाळी मातीची भांडी होतो हे लक्षात घेऊन चला ...

    ReplyDelete
  25. गुढीपाडवा भारतामध्ये आणि प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गुढीपाढवा हा चैत्र महिन्याची आणि हिंदू नववर्षाची सुरुवात करतो. महाराष्ट्रामध्ये घराबाहेर दारासमोर गुढी उभारून गुढीपाडवा साजरा केला जातो.
    चैत्र महिना भारतीय सौर पंचांगानुसार वर्षाचा पहिला महिना आहे आणिओ ह्या महिन्याची सुरुवात चैत्र प्रतिपदेने होते. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस आंध्र प्रदेश, कर्नाटक ह्या राज्यांमध्ये उगादी, चेटी चांद अशा वेगवेगळ्या नावानी आणि पद्धतींनी साजरा केला जातो.

    *गुडी पाडवा इतिहास*

    गुढीपाडवा हा हिंदू सणांपैकी एक महत्वाचा सण आहे. गुढीपाडव्याचा इतिहास हा वेगवेगळ्या आख्यायिका आणि कथांवरून माहिती करून घेतला जाऊ शकतो. एका आख्यायिकेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रम्हाने ह्या सृष्टीची निर्मिती केली होती. दुसऱ्या एका कथेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी राम चौदा वर्षे वनवास भोगून आणि रावणाचा पराभव करून अयोध्येत परतले होते. त्यावेळी अयोध्येतील जनतेने गुढ्या, तोरणे उभारून रामचे स्वागत केले होते. गुढीपाडव्याचा अजून एक इतिहास असा कि शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांना पराभूत करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले. त्या पुतळ्यांमध्ये प्राण निर्माण करून त्यांच्या साहाय्याने शकांचा प्रभाव केला. आणि ह्याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना ज्याला शालिवाहन शक म्हणून ओळखले जाते त्याची सुरुवात करण्यात आली. गुढीपाडव्याचा इतिहास हा समृद्ध आणि पवित्र मानला जातो.


    *गुढीपाडवा कसा साजरा केला जातो?*
    चैत्र हा हिंदू पंचांगाचा पहिला महिना.
    चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडवा हा एक हिंदू सण असून तो खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये लोक आपल्या घराच्या प्रवेशद्वारासमोर गुढी उभारून हा दिवस साजरा करतात.
    ह्यादिवशी बांबूच्या लांब काठीच्या एका टोकाशी तांब्याचा कलश, एक वस्त्र, कडुलिंबाची पाने आणि साखरेचे बत्ताशे लावून, पूजा करून घराबाहेर दाराजवळ हि गुढी उभारली जाते. गुढीभोवती रांगोळी काढली जाते आणि फुले वाहिली जातात. नैवैद्यासाठी गोडधोड बनवले जाते.

    गुढीपाडवायच्या दिवशी कडुलिंबाच्या पानांचे सेवन केले जाते. त्यामागे शास्त्रीय महत्व आहे. कडुलिंबाची पाने खाल्ल्यास पचनास मदत होते आणि ती आरोग्यासाठी हि चांगली असतात.
    चैत्र महिन्यामध्ये हिवाळ्याचा थंड आल्हाददायक काळ संपून उन्हाळा सुरु होतो. कडुलिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात घातल्याने शरीराला थंडावा मिळतो. गुढीपाडव्याच्या दिवशी दारी उभारलेली गुढी हि पावित्र्य, मांगल्य आणि समृद्धीचे प्रतीक असते. आजकाल गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे लवकर उठून लोक पारंपरिक पेहराव करून एकत्र जमतात, एकमेकांना शुभेच्छा देतात.


    *गुढीपाडव्याचे आध्यात्मिक महत्व*

    गुढीचा आकार हा मानवी शरीर प्रतीत करतो. गुढीवरील कलश हा गोलाकार असून तो मानवी मस्तक आणि कळक(बांबू) हा माणसाचे शरीर किंवा पाठीचा कणा दर्शवतो.
    नव्या गोष्टींचा आरंभ म्हणजे पाडवा. पाडव्याच्या दिवशी नवीन कामांना सुरुवात करणे आध्यात्मिकरित्या शुभ मानले जाते. पाडव्याच्या दिवशी सुरु केलेली कामे यशस्वी होतात असे मानले जाते.
    असे मानले जाते कि जेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो दिवस गुढीपाडव्याचा होता आणि त्याच वेळी सत्ययुगाची सुरुवात झाली. त्यामुळे गुढीपाडव्याला आध्यात्मिक महत्व आहे.
    राम ज्या दिवशी आपला वनवास संपवून आणि रावणाचा पराभव करून अयोध्येत परत आले त्यावेळी प्रजेने त्यांचे गुढ्या, तोरणे आणि ध्वज
    उभारून स्वागत केले. आणि तो दिवस गुढीपाडव्याचा होता असे मानले जाते.


    *गुढीपाडव्याचे नैसर्गिक महत्व*

    चैत्र महिन्यापासून हिवाळ्याची थंडी कमी होते आणि उन्हाळ्याला सुरुवात होते. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची पाने खाल्ली जातात. जी मानवी शरीरासाठी अतिशय लाभदायी आहेत. कडुलिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने शरीराला थंडावा मिळतो. कडुलिंब पित्ताचा नाश करते आणि त्वचेसाठीही अतिशय लाभदायक असते.
    गुढीपाडव्याच्या दरम्यान हवामान समशीतोष्ण आणि उत्साहवर्धक असते. झाडांची पाने हि शिशिर ऋतूमध्ये गळून गेली असतात तर गुढीपाडव्याच्या सुमारास झाडांना नवीन पालवी फुटत असते. सभोवतालची झाडे वृक्षवल्ली टवटवीत दिसतात.

    *गुढीपाडव्याचे सामाजिक महत्व*

    गुढीपाडवा हा अतिशय शुभ दिवस मानला जातो. ह्यावेळी हाती घेतलेले काम यशस्वी होते असे मानले जाते.
    गुढीपाडव्याच्या दिवशी लोक आपल्या पारंपरिक पोषाखामध्ये एकत्र समजतात, एकमेकांना शुभेच्छा देतात. ज्यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासली जाते.
    गुढीपाडव्याच्या दिवशी पाण्याच्या घड्याचे दान देणे शुभ मानले जाते. ह्यातून असे सूचित होते कि गुढीपाडव्याचा दिवशी लोकांची मदत आणि दानधर्म करणे शुभ असते.

    ReplyDelete
  26. या पुढे गुडीपाडवा हा भगवा पताका उभा करूनच साजरा होणार...🚩🚩🚩

    ReplyDelete
  27. मग पताका आणि गुढी हे शब्द सारखे आहेत काय.. त्याची पद्धत पण सारखी आहे काय.

    ReplyDelete
  28. संभाजी महाराज साेबत य़ाचा संबंध आहे .हे खर आहे.

    ReplyDelete
  29. Me sahlyanche purn comments vachle....ani ajun canfused zalo ahe. Tas pan apan kontahi Saan kahi tari positive manun sajra karto e.g.parvani astanna gange madhe snan karne pavitra asete..mhanun me gudhi ubharnar ani fakt prabhu Ram chandra yanna arpan karnar...
    Thanks..

    ReplyDelete
  30. तुम्हाला मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.परुलेकरसाहेब लेख छान व ईतिहासास अनुसरुन लिहिला आहे, मला फार आवडला.

    ReplyDelete
  31. विनाकारण तर्क लावू नये जुन्या रुढी परंपरा चालत आल्या ते चालुद्या ..
    पाडवा हा सण पारंपारिक आहे .

    ReplyDelete
  32. पुरड्कर हा संभाजि भिडे सारखा अज्ञानी आहे 101%

    ReplyDelete
  33. प्रत्येक उत्सवाला असे जातीय स्वरूप देणे गरजेचेच आहे का. आणि आम्ही तर हेच म्हणून मानतो की राम आयोधेला परत आले होते तुम्हाला नसेल मानायचे तर नका मानू पण प्रत्येक सणाला असे विवादास्पद स्वरूप नको देऊआणी हे फालतू विष कालावणे बंद करा

    ReplyDelete
  34. मुळात संभाजी राज्यांच्या आधीपासून गुढीचे उल्लेख सगळ्या संदर्भ ग्रंथात आहेत.संत ज्ञानेश्वर म्हणतात..धर्माची अवघी तिदी.दोषांची लिहिली फडी..सज्जनंकर्वी गुढी सुखाची उभवी.
    संत चोखामेळा म्हणतात... टाळी वाजवावी गुढी उभारावी
    वाट ही चालावे पंढरीची..
    समर्थ रामदास,संत तुकाराम..प्रत्येकाने गुढी बद्दल लिहिले आहे..कवी कलश हा ब्राह्मण सतत maharaja jawal होता अगदी कोणत्याच परिस्थितीत साथ सोडली नाही त्यावेळी जावळीचे मोरे गड्डारी करत होते.तेव्हा जातीवर काही नसते.सगळ्या जातीत सगळ्या प्रकारची माणसे असतात.बहुजनांना miss guide करून जाती जाती मध्ये भांडणे लावू नका

    ReplyDelete
  35. please provide evidence to support your argument.

    ReplyDelete
  36. औरंगजेब व इंग्रजांना चांगले होते असे म्हणणारे देशद्रोही आहेत औरंगजेबाने राज्याकरिता बापाला व भावांना सुद्धा सोडल नाही तो संभाजी राजांना सोडणार होता काय ? या भारताबाहेरील जातिय वाद्यांनी भारतात जाति धर्मात भेदाभेद वाढवलाय

    ReplyDelete